आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या…
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे बालसाहित्य संमेलन अमरावती - बालसाहित्य बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आत्मा आहे. उत्कृष्ट मूल्य संवर्धन करणारे बाल साहित्य…
विषारी झालीहवाकोंडला साराश्वास विषारी झालाताटातलाप्रत्येकघास विषारी झालाइथून तिथूनसाराचअधिवास पिकते तेहीविषारीपिकवले जातेसारेच विषारी इथून तिथूनसारेच झालेनिव्वळविषाचे व्यापारी - श्रीपाद भालचंद्र जोशी
राहुल गांधी वगळता काँग्रेसकडे सर्व राज्यात फिरणारे राष्ट्रीय नेते आहेत तरी कोण ? निवडणुका आल्या की काँग्रेस कार्यकर्ते एकत्र दिसतात…
१८डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान समारंभ कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ या…
अपरिमित राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या युती विरोधात लेखकांनी उभे रहावे चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांचे…
कवितेची बाग... छान सुंदर शब्दांनीबहरली कवितेची बाग !कुणीही त्यांना घ्यावेयेणार नाही त्यांना राग.. काही शब्द तर जणूह्रदयातून पाझरतात !बोलतांना ..ऐकतांनामाणसाला…
कोल्हापूर - ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा - वारणानगरच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 7…
विशेष आर्थिक लेख बहुराष्ट्रीय कंपन्यांची 'रॉयल्टी'च्या नावाखाली लयलूट ! सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे 'सेबी' या भांडवली बाजाराच्या…