पुस्तकांच्या गावाने भाषा समृद्ध होणार नाही. भाषा समृद्ध होईल ती मातृभाषा - प्रादेशिक भाषांच्या जोरावर. अभिजातपण भाषेपुरता मर्यादित नाही, तर…
तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांना जाहीर सांगली - पेठ येथील तिळगंगा साहित्यरंग परिवार यांच्याकडून या वर्षीपासून बालसाहित्यासाठी ‘तिळगंगा…
https://iyemarathichiyenagari.com/bhagwat-of-agriculture-agriculture-during-the-time-of-saint-eknath/ ॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥ एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय…
सामान्य माणसाला आपलं म्हणणं पटवण्यासाठी नाथांनी सतत शेतीमातीतली उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे भागवतात सतत शेतीचे संदर्भ येतात. या लेखात आपणाला…
पुणे - दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टामध्ये कविता सादरीकरणासाठी आवाहन करण्यात आले आहे. कवींनी त्यांच्या स्वरचित…
नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय ? असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की, नांगर हाकायला देखील…
मतदार आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स... ‘सी -व्हिजिल ॲप’ आता मराठीमध्ये देखील उपलब्ध भारत निवडणूक आयोगाने मतदार आणि उमेदवारांकरिता सी-व्हिजिल, सुविधा…
https://youtu.be/KJeDPjvgVCA हे शेतकऱ्यांनो जागे व्हा...हे शेतकऱ्यातुझा मुडदा पाडण्यासाठीत्यांच एक मोठ जाळ कामाला लागलयंहे शेतकऱ्यातुझा मुडदा पाडण्यासाठीत्यांच एक मोठ जाळ कामाला…
इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे.…
पुणे - मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत साहित्यास पुरस्कार देण्यात येतात. या उपक्रमाचे यंदाचे हे २६ वे वर्ष असून त्यासाठी…