भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत…
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी…
https://poll.fm/11049170 https://iyemarathichiyenagari.com/makarand-sathe-meleya-lekhakanchya-choukashiche-prakaran-book-review-by-ashok-benkhale/
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने रद्द केली. चुकीचा, बेकायदेशीर, तर्कहीन व घटनात्मकदृष्ट्या अवैध निर्णयासंबंधी पुनरावलोकन करणेचा अधिकार…
बापू तुमच्या स्वप्नातील भारतआज तुमचा आदर्श विसरला धृ बापू…देशभक्त, हुतात्मा त्यागानेस्वातंत्र्याचा पाया रचलाआज भ्रष्ट सफेद उंदरांनीकुरतडल्याने पाया खचला बापू तुमच्या…
उत्तरप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगना आणि दिल्लीच्या सरकारने आपल्यापेक्षा जास्त रुग्ण असूनसुद्धा शाळा सुरु केल्या आहेत. मग पुणे मुंबईमध्ये शिवाय आणखी…
विधान परिषदेतील आमदारकी दिखाव्यासाठी कपिल पाटील यांनी कधी खर्ची पाडली नाही. विषय किती विदारक असो वा विधायक, राजकीय असो की…
आज 10 मे सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन. बघता सुधाकरभाऊनां जावुन 21 वर्षे झाली. त्यांच्यानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. सुधाकरभाऊ…
तिचा मोबाईल सतत खणखणत होता, घरच्या लॅंडलाईनलाही जरा बरे दिवस आले होते. तो ही अंग झटकून स्वास्तित्वाची जाणीव करून देत…
सर्व जग कोरोनाच्या संकटाने हैराण झाले आहे. प्रत्येकाला आता स्वतःचे उद्योग, नोकरी सांभाळण्यात अडचणी येत आहेत. काहींही नोकऱ्या गमावल्या आहेत…