सत्ता संघर्ष

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार

सर्व जग कोरोनाच्या संकटाने हैराण झाले आहे. प्रत्येकाला आता स्वतःचे उद्योग, नोकरी सांभाळण्यात अडचणी येत आहेत. काहींही नोकऱ्या गमावल्या आहेत तर काहींना उद्योगात फटके बसले आहेत. अशा या त्रस्त वातावरणात कोरोनावर भारतीय बनावटीची लस निश्चितच हवीहवीशी वाटणारी आहे. जगभरातून भारतीय लसीला आता मागणी वाढली आहे.

भारत नेहमीच अडचणीच्या काळात सहकार्य करणारा देश म्हणून ओळखला जातो. नुकतीच भारताने ब्राझीलला कोरोनाची लस पाठवली आहे. यावर भारताचे आभार माननारे सुंदर चित्र ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर एम बोलसोनारो यांनी शेअर करून भारत देशाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

भगवान मारुतीने बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी संजिवनी बुटीचा पर्वतच आणला होता. या इतिहासाची आठवण करून देत कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी जाहीर लाॅकडाऊनमुळे थंड पडलेल्या देशाच्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी भारताने पाठवलेली लस ही हनुमानाची संजिवनी बुटीच आहे असे सांगणारे चित्र सादर करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी आभार व्यक्त केले आहेत.

Brazil President says thanks to India in this way

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

11 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

23 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago