शांतता

स्थैर्याला ओळखणे म्हणजेच अध्यात्म

तें माझें परम । साचोकारें निजधाम ।हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।। २०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…

7 months ago

ज्ञानेश्वरांची आदर्श राज्यकल्पना : विश्वास, स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था

या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…

7 months ago

भारतीय अध्यात्म आणि आंतरभारती चळवळ : एकात्मतेचा सेतू

भारत ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक अनुभूती आहे. विविधतेतून एकात्मतेचा शोध घेणारी, असंख्य भाषांचा, परंपरांचा, श्रद्धांचा आणि जीवनपद्धतींचा…

7 months ago

शब्दांच्या बाह्य झगमगाटातून मुक्त व्हा अन् गाभ्याच्या दिशेने प्रवास करा

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।अक्षरांचियाची भांवा । इंद्रियें जिती ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…

9 months ago

गुरुच्या शब्दांना आत्म्यात झिरपू देण्याची आध्यात्मिक स्थिती

अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणे मानें सावध होआवें ।हें एकचि जाणे आवघें । सव्यसाची ।।२०४।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…

10 months ago

जीवनात प्रकाश हवा असेल तर…

आणि फळाचिया हांवा । हृदयी कामा जाला रिगावा ।कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

10 months ago

हाच आत्मज्ञानाचा सुर्योदय

तैसा गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।। १३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…

10 months ago

अंधःकारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजेच खरी साधना,

पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७…

11 months ago

आत्मसाक्षात्काराच्या दिशेने नेणं हाच योगमार्गाचा खरा हेतू

हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…

1 year ago

आपण विश्व होणे हीच खरी मोक्षप्राप्ती

म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…

1 year ago