सीमेवर सैनिक गोळ्यांचा सामना करतात; पण युद्धाची झळ प्रत्येक नागरिकालाही सोसावी लागते. रणांगणावर धूर उठतो तो केवळ बंदुकांचा नसतो, तर…
जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती…
आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन…
ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
तें माझें परम । साचोकारें निजधाम ।हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।। २०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
भारत ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक अनुभूती आहे. विविधतेतून एकात्मतेचा शोध घेणारी, असंख्य भाषांचा, परंपरांचा, श्रद्धांचा आणि जीवनपद्धतींचा…
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।अक्षरांचियाची भांवा । इंद्रियें जिती ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…
अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणे मानें सावध होआवें ।हें एकचि जाणे आवघें । सव्यसाची ।।२०४।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…