शेतकरी कल्याण

विषमुक्त शेती संशोधनासाठी श्रुतिका बागुल यांना ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ Orange City Icon Award 2026 To Shrutika Bagul

नागपूर : विषमुक्त आणि रसायनमुक्त शेतीसाठी संशोधन,देशी गायींचे संवर्धन तसेच सेंद्रिय शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याच्या कार्याची दखल घेत विठुराया…

2 weeks ago

विश्वासाच्या संकटात अडकलेली शेती : मजुरांची टंचाई, चोरीचे सावट आणि नव्या ग्रामीण वास्तवाचे आव्हान Agriculture in crisis of faith

पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…

2 months ago

इंदूर जाहीरनामा’ला ब्रिक्सची सर्वसंमती New Direction for Global Agricultural Cooperation

भारताच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वसंमतीने ‘इंदूर जाहीरनामा’ स्वीकारण्यात आला असून अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामान-अनुकूल…

2 months ago

बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी

“जसे बियाणे, तसे पीक” ही शेतीतील अढळ सत्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ किंमत न पाहता…

3 months ago

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे…

5 months ago

शेती क्षेत्रातील ‘वैचारिक नांगरट’ केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता त्यातून धोरणात्मक बदल घडणे गरजेचे

शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती…

6 months ago

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नवा बियाणे कायदा

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक सुधारणा: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन बियाणे कायद्याची दिली माहिती नवी दिल्ली - केंद्रीय कृषी आणि…

7 months ago

कोल्हापूरचे विनायक हेगाणा यांचा मानद डॉक्टरेटने जागतिक सन्मान

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीच्या संशोधन कामाची दखल कोल्हापूर : कृषी धोरणातील युवा संशोधक तसेच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर…

7 months ago

अन्न सुरक्षेची सुनिश्चिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पोषक धान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन हाच केंद्र सरकारचा मुख्य प्राधान्यक्रम

नवी दिल्ली - कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या वार्ताहर परिषदेला…

10 months ago

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा…

11 months ago