शेती संकट

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…

4 hours ago

विश्वासाच्या संकटात अडकलेली शेती : मजुरांची टंचाई, चोरीचे सावट आणि नव्या ग्रामीण वास्तवाचे आव्हान Agriculture in crisis of faith

पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…

1 week ago

भारतीय अर्थव्यवस्था : विकासाच्या शिखरावर की संकटाच्या उंबरठ्यावर? Indian Economy Challenges 2026

"जीडीपी"ची घोडदौड की आव्हानांचे चक्रव्यूह? विशेष आर्थिक लेख भारतीय अर्थव्यवस्था सध्या ऐतिहासिक, पण अत्यंत गुंतागुंतीच्या टप्प्यावर उभी आहे. एका बाजूला…

2 weeks ago

भारत देशातील उपजत भूसंपदा आजारी पडण्याच्या उंबरठ्यावर का येऊन ठेपल्या आहेत ?

भारताची सुपीक जमीन, जलसंपदा आणि नैसर्गिक पर्यावरण आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रासायनिक…

1 month ago

दुसऱ्या महाराष्ट्राचे काय करायचे ?

आपला महाराष्ट्र 66 वर्षांचा झाला. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाटचालीचा…

2 months ago

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

शेतकऱ्याचं वास्तव जगणं मांडणारी कलाकृती - झालं बाटुकाचं जिणंजगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटासाठी झगडतोय—ही केवळ परिस्थिती नाही, तर…

2 months ago

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे…

3 months ago

पाऊस, शेती आणि संघर्ष : मराठी ग्रामीण कादंबरीचा अभ्यासपूर्ण पट

ग्रामीण कादंबरीतील पाऊस' यावर सविता रोटे यांची पी. एचडी कोल्हापूर - जरगनगर येथील सविता प्रशांत रोटे यांनी शिवाजी विद्यापीठातून पी.…

3 months ago

कृषी संकल्प उत्तम; पण “कायाकल्प किती होणार”?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत. पीककर्जमाफी, एआयचा वापर, सौरऊर्जा, नैसर्गिक शेती आणि कृषी स्टार्टअप यांसारख्या उपक्रमांमुळे…

4 months ago

शेती क्षेत्रातील ‘वैचारिक नांगरट’ केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता त्यातून धोरणात्मक बदल घडणे गरजेचे

शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती…

4 months ago