अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला. डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता यांच्या…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव…
विकासाच्या महामार्गावर हरवलेली सावली! "विकास" हा शब्द आपल्या राजकारणातील असा जादुई शब्द झाला आहे की, तो उच्चारला की बाकीचे सारे…
शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिकते कृषिंच…
वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…
मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
ज्या शेतात मी आज बसलो आहे त्या शेतातून निघालेल्या पिकावरच, माझे शिक्षण पूर्ण झालं. घडलो, वाढलो, संस्कारीत झालो, ते याच…
किटकांच्या दुनियेत - विविध किटकांची माहिती करून देणारी मालिकायामध्ये कापसावरील बोंड अळी या किडीविषयी माहिती...लेखक - धनंजय शहा ( 94230…
जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच,…