ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
“जैशी रायें अधिष्ठिली प्रजा…” या ओवीतून संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वर, प्रकृती आणि जीव यांच्यातील नात्याचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्र उभे…
“हे काम मी केले” असा अभिमान माणसाच्या मनात सहज उगवतो; पण संत ज्ञानेश्वर एका साध्या उदाहरणातून हा अहंकार किती भ्रामक…
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ।। २५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…