आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता? संत ज्ञानेश्वर माऊली या प्रश्नाचे…
तैसे ओम हे स्मरों सरे । आणि तेथेचि प्राणु पुरे ।मग प्रणवांतीं उरे । पूर्णधन जें ।। ११७ ।। ज्ञानेश्वरी…
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवें मोडे ।हें हृदयाचां डोहीं बुडे । तैसें कीजे ।। १११ ।। ज्ञानेश्वरी…
एकें पवनेचि पिती । एकें तृणास्तव जिती ।एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। ३८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताती कोटिवरी ।परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ।। १३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागी ।। ४६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप ।जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ।। ४६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।मग देखे जैसीं अवलीळा । पाताळघनें ।। ४५८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।। ४२६ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…