गुरुकृपा लाभली की माणसाच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण प्राप्त होते.पूर्वी ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटत होत्या त्या सहज समजू लागतात.पूर्वी शब्दांमध्ये…
ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथांना केलेल्या विलक्षण वंदनेने होते. "नमो विशदबोधविदग्धा…" या एका ओवीत सद्गुरूंचे…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
साधक कितीही अभ्यास करीत असला, कितीही शास्त्रवाचन करीत असला, तरी त्या ज्ञानाला दिशा देणारी आणि त्याचा खरा अर्थ उलगडून दाखवणारी…
कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहीचि नेणे ।देखे तयातें म्हणे । हे मायाचि की माझी ।। १२१ ।। ज्ञानेश्वरी…
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।मग देखे जैसीं अवलीळा । पाताळघनें ।। ४५८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।। ३१२ ।। ज्ञानेश्वरी…
तैसा सद् गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।म्हणऊनि ते अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ।। ३५…