गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ बाह्य गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या अंतर्याम्यातील विवेकगुरूचा आवाज ऐकण्याचाही दिवस आहे. जीवन, कर्तव्य, क्षमा,…
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणूनि आखरामाजि सांपडे । कीं कानावरी जोडे ।हें तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ।। ३१६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजी ।। २४६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…