साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजमन घडवणारी,संस्कृती जपणारी आणि विचारांना दिशा देणारी सर्जनशील शक्ती आहे. मराठी भाषेची अभिजात परंपरा,…
२६ जुलै रोजी बार्शीत कालिदास महोत्सवात पुरस्कार वितरण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही होणार गौरव बार्शी - येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने…
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…
भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे.…
मुंबई : लेखक डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार नव्या पुस्तकांचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा विलेपार्ले येथे उत्साहात पार पडला. साहित्यिक…
मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी दीपस्तंभ असतो. शहाजीराजांच्या कारकीर्दीतील सांस्कृतिक…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये डॉ. ऊर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांनी…
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांचे…
इचलकरंजी : येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने ‘उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार २०२५’ वितरण…
लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…