November 8, 2025
Home » Indian literature

Indian literature

मुक्त संवाद सत्ता संघर्ष

कविता लिहिणे हा राजकीय हस्तक्षेपच असतो !

एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारा वर्ग साहित्यात...
काय चाललयं अवतीभवती

‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर

हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी ‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५’ जाहीर केले. १ जानेवारी २०२० ते...
काय चाललयं अवतीभवती

सातारा येथील डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सातारा – येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव...
मुक्त संवाद

माधव कौशिक यांची निवडक कविता : आत्मभान देणारी कलाकृती.

जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत,...
मुक्त संवाद

बोद – कचरा वेचक लेकरांच्या व्यथा

‘बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सारं जग आहे ही भावना...
मुक्त संवाद

अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…

बोद – प्रशांत आंबी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार घेण्यासाठी गेले असतानाचा एक अनुभव मनावर कायमचा कोरला गेला आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले असे अनेकजण तिथे...
मुक्त संवाद विशेष संपादकीय

पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं...
काय चाललयं अवतीभवती

दुर्लक्षित लेखक कवींना मंच उपलब्ध करण्याचा अजय कांडर यांचा प्रयत्न

प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशितकणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नप्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांची माहिती कणकवली –...
मुक्त संवाद

अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन

‘अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन’ हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील अभ्यासक, विद्यार्थी आणि अण्णाभाऊ प्रेमींना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा नवा पैलू ।। चितमपल्ली आणि गंडभेरूंड ।।

माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय संदर्भ माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!