जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती…
ज्ञानेश्वरांची ही ओवी आपल्याला मृत्यूचे तत्त्वज्ञान शिकवते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते. समायोग हा शेवटच्या क्षणी साधायचा नाही;…
भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…
सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
तैसा गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।। १३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मेळविजे ।एऱ्हवीं तोचि अग्निसंगे असिजे । तरी वेगळा होय ।। ६५…
म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।योगी होय अंतःकरणें । पंडुकुमरा ।। ४८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।। ३१० ।।…
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।शक्ती करी उजगरा । कुंडलिनीये ।। २२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…
नाडीतें सोडवी । गात्रांतें बिघडवी ।साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ।। २१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…