जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. पण या चक्रातून कायमची…
जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडते? ज्ञानेश्वर…
विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी…
म्हणे जें जे हा अधिष्ठील । तें आतां आरंभींच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ।। १५१…
तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ।। १०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
पाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले…