जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. पण या चक्रातून कायमची…
जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडते? ज्ञानेश्वर…
कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा…
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ।। २५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
जें हें विश्वचि होऊन असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।। १७६…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७०…
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आकळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गे ।अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।। ९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - स्वाधीन झालेल्या अष्टांग…
पै जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९…