समाजातील वाढती असंवेदनशीलता,तुटत चाललेली नाती,हरवत जाणारे गावपण आणि माणुसकीच्या पुनर्जन्माची आशा यांचा प्रभावी वेध घेणारा कवी प्रदीप बडदे यांचा 'माणुसकीची…
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजमन घडवणारी,संस्कृती जपणारी आणि विचारांना दिशा देणारी सर्जनशील शक्ती आहे. मराठी भाषेची अभिजात परंपरा,…
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…
‘निद्रानाशाची रोजनिशी’तून महेश लोंढे यांचा जागत्या काळाशी संवादमाणसाच्या निद्रानाशामागे केवळ झोपेचा अभाव नसतो; त्यामागे काळाचे ओझे, तुटलेली नाती, हरवलेली स्वप्ने…
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी नव्हाळी' हा डॉ. स्वाती पाटील…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये डॉ. ऊर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांनी…
लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
नेवासा : श्री. संत किसन महाराज सुडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणाऱ्या श्री संत किसन महाराज सुडके राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-२०२६ साठी…
अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवरील अभ्यासपूर्ण परिसंवाद समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे पुण्यात आयोजन पुणे - समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग…
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन पुणे - स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या ‘निखळत्या चौकटीत’…