Marathi Literary News

खोटेपणाच्या काळात कवीने सत्यच सांगायला हवे – अजय कांडर Poet Ajay Kandar Speech

श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप' विषयावर व्याख्यान कणकवली - अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे.…

2 weeks ago

मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

बार्शी - येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी आषाढ महिन्यात पहिल्या रविवारी कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे औचित्य साधून…

4 weeks ago

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवण्याचे आवाहन..

नाशिक - दरवर्षी कवी संदीप जगताप यांच्या संकल्पनेतून व कवी प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली 'लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य…

3 months ago

महाराष्ट्र साहित्य परिषदेत योगेश सोमण अध्यक्ष, डॉ. स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाह तर कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सदस्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि सात कार्यवाह पदांसाठी झालेल्या मतमोजणीत…

4 months ago

अनंता सूर यांच्या खांदेमळणी कथासंग्रहाला बडोद्याच्या मराठी वाङ् मय परिषदेचा पुरस्कार जाहीर

जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे…

4 months ago

लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

ईश्वरपूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या येथील ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय २०२५ पुरस्कारांची…

4 months ago

आवानओल पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘कोल्हाळ’ कादंबरीला जाहीर

नोव्हेंबर महिन्यात वैभववाडी येथे पुरस्काराचे वितरण कणकवली - अल्प कालावधी कोकणात अग्रेसर ठरलेल्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दरवर्षी एका उत्कृष्ट साहित्यकृतीला…

9 months ago