काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवण्याचे आवाहन..

नाशिक – दरवर्षी कवी संदीप जगताप यांच्या संकल्पनेतून व कवी प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ एका उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती 15 एप्रिल 2026 पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. पुरस्काराची निवड ही निवड समितीमार्फत केली जाते. व दरवर्षी फक्त एकाच कवितासंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

या पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन लक्षदीप फाउंडेशनच्या कवयित्री शितल कुयटे व व्याख्याते प्रा. जावेद शेख यांनी केले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
संयोजक,
लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार
‘तीर्थरूप’, प्रगती कॉलनी, चिंचखेड रोड,
पिंपळगाव बसवंत. ता. निफाड, जि. नाशिक.
पिनकोड – 422 2 09
संपर्क – 9422757523,
7218625960, 7798333494

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: book award MaharashtraIndian poetry awardsIye Marathichiye NagariLakshdeep Foundationliterary award Indialiterary competitionliterary honor Maharashtraliterature award Maharashtraliterature event Maharashtraliterature recognition IndiaLokakavi Vitthal Wagh AwardMarathi book awardMarathi book competitionMarathi cultural awardMarathi kavya sangrahMarathi Literary NewsMarathi Literature awardMarathi literature communityMarathi literature newsMarathi poet communityMarathi poet honorMarathi poetry awardMarathi poetry booksMarathi poetry contestMarathi poetry initiativeMarathi poetry platformMarathi poetry recognitionMarathi poetsMarathi writers awardpoet award Indiapoet entry invitationpoet recognition awardpoetry award 2025poetry award Maharashtrapoetry collection awardpoetry collection submissionpoetry competition Indiapoetry honorpoetry honor Indiapoetry prize Indiapoetry recognitionpoetry submission callpoetry submission Maharashtrapoetry writers Indiapoetry writers Maharashtrapoetry writing competitionState Level Poetry AwardState Literary Awardstate poetry prizeVitthal Wagh poetry prizeइये मराठीचिये नगरीकविता पुरस्कारकविता पुस्तक स्पर्धाकविता स्पर्धाकवी ओळखकवी पुरस्कारकवी संदीप जगतापकवी सन्मानकवी सन्मान महाराष्ट्रकवींसाठी आवाहनकवींसाठी संधीकाव्य क्षेत्रकाव्य पुरस्कार जाहीरकाव्य संग्रह पुरस्कारकाव्य स्पर्धा 2026काव्यलेखन स्पर्धाकाव्यसंग्रह निवडकाव्यसंग्रह पाठवाकाव्यसंग्रह स्पर्धाकाव्यस्पर्धा भारतकाव्यस्पर्धा महाराष्ट्रनाशिकप्रा लक्ष्मण महाडिकमराठी कवितामराठी कवीमराठी कवी मंचमराठी कवी समुदायमराठी काव्य परंपरामराठी काव्य पुरस्कार 2025मराठी काव्यलेखनमराठी काव्यसंग्रहमराठी पुस्तक पुरस्कारमराठी लेखकमराठी लेखक पुरस्कारमराठी साहित्य चळवळमराठी साहित्य परिषदमराठी साहित्य पुरस्कारमराठी साहित्य वार्ताराज्यस्तरीय काव्य पुरस्कारराज्यस्तरीय साहित्य पुरस्कारलक्षदीप फाउंडेशनलोककवी विठ्ठल वाघ पुरस्कारसाहित्य क्षेत्र बातमीसाहित्य पुरस्कार भारतसाहित्य बातम्यासाहित्य सन्मानसाहित्य स्पर्धासाहित्य स्पर्धा महाराष्ट्रसाहित्यिक उपक्रमसाहित्यिक पुरस्कार महाराष्ट्रसाहित्यिक सन्मान

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

7 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

19 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago