डिजिटल युगातील बालपणाला गावच्या मातीचा सुगंध, निसर्गाची ओढ, मैदानी खेळांची उमेद आणि संस्कारांची शिदोरी देणारा प्रा. डॉ. नरसिंग कदम यांचा…
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून…
ग्रामीण कथेचं बळ : 'सांगावा' ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह…
प्राइडपरेड Love is Love कारण जगणं महत्वाचं ! ब्युटी ऑफ लाइफ या पुस्तकाने मराठी वाचकांच्या मनात, विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मनात,…
कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…
लेखकाचे मनोगत महाजन हे एका अन्यायकारक ताकदीचे प्रतीक. एका दीर्घकाळाच्या परंपरेचे ते कुरुप प्रतिबिंब. हा समाजघटक फक्त गोव्यातच पाहायला मिळतो.…
एन. शिवदास यांच्या हिंदू...? महाजन या कादंबरीचा भारतीयत्वाच्या नजरेतून शोध भारतीयत्व हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर परंपरा, संस्कार, अध्यात्म,…
जीवनातील अपयश, तुटलेली स्वप्नं, नात्यांतील संघर्ष आणि वैफल्य यांच्या राखेतून पुन्हा उभं राहणं हीच माणसाच्या जगण्याची खरी कसोटी असते. या…
गेल्या वर्षी मला एक पुस्तक पोस्टाने ‘सप्रेम भेट’ म्हणून आलं. ‘उलघाल’ हा कथासंग्रह. लेखक प्रा. यशवंत माळी. लेखक म्हणून प्रा.…
अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी 'मांजरखिंड'. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि…