"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा शंखनाद आहे. संसार सोडणे म्हणजे…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
माणूस म्हणून जगताना अडचणी येणारच. कधी विश्वासघात होईल, कधी फसवणूक होईल, कधी निराशा येईल. पण या सर्व अनुभवांतून शिकत राहणे…
प्रेम, समष्टी आणि व्यक्तीस्वातंत्र्याची छाटणी….आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात व्यक्तीस्वातंत्र्य आणि समूहासाठीची बांधिलकी यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येतो आहे. स्वतःचे…
तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या…
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अविभाज्य घटक. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.…