अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खनिज उत्खननानंतर निर्माण झालेल्या खदानी आज केवळ धोकादायक खड्डे राहिलेल्या नाहीत, तर त्या संभाव्य जलसंपत्तीचे…
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बलिया येथील 'जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य' (सुरहा ताल) हे देशातील 100 वे रामसर स्थळ…
वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…
कापूर म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर पूजेतील शुभ्र स्फटिक किंवा कापराचे झाड उभे राहते. परंतु कापूर केवळ एका वृक्षाची देणगी नसून…
पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो…
“मी पाणी बोलतोय…” — आज आपण ज्याला सहज वाया घालवतो, तेच पाणी उद्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे. एका छोट्याशा…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ…