ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ।। २५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
‘एकपत्नीव्रत’ हा शब्द इथे अधिक गूढ अर्थाने वापरलेला आहे. आत्मा एकच आहे, अद्वैत आहे, त्याचा संबंध एका प्रकृतीशीच आहे. तो…
म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेविचिं म्हणता बोधुही उपजे।जया परौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ।। १८१ ।।…
जें हें विश्वचि होऊन असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।। १७६…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।।…
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।जो माझें स्वरुप परम । स्मरतसांता ।। ११८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।तें माझें निजधाम । होऊनि ठाके ।। ९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…