सीमेवर सैनिक गोळ्यांचा सामना करतात; पण युद्धाची झळ प्रत्येक नागरिकालाही सोसावी लागते. रणांगणावर धूर उठतो तो केवळ बंदुकांचा नसतो, तर…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
आत्ता आत्ता तिचं नाव ‘दुलई’ ठेवलं लोकांनी ! पण गोधडी हेच तिचं नाव तिला खरं शोभून दिसतंय. त्यातल्या त्यात आजीने…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच !…
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी ।भरती गमे सागरीं । सरिता जैशी ।। ३०४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, "भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." पण आपण आपल्याच बांधवांविषयी…
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।। ९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।। १९० ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तयातेंचि गिंवसित । हें ज्ञान पावे निश्चित ।जयामाजि अचुंबित । शांति असे ।। १८९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ…