rural economy

शेती : मानवजातीच्या अस्तित्वाचा शाश्वत आधार Agriculture Foundation of Human Life

शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिकते कृषिंच…

3 months ago

इथेनॉल मिश्रित पेट्रोल : ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग की अन्नसुरक्षेचे नवे आव्हान?

शाश्वत भारतासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या…

3 months ago

एफसीआय सायलो प्रकल्पात २० हजार कोटींचा घोटाळा

संयुक्त किसान मोर्चाची जेपीसी चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशाच्या सार्वजनिक अन्नसुरक्षा व्यवस्थेवर कॉर्पोरेट कंपन्यांचे नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत…

3 months ago

भारत देशातील उपजत भूसंपदा आजारी पडण्याच्या उंबरठ्यावर का येऊन ठेपल्या आहेत ?

भारताची सुपीक जमीन, जलसंपदा आणि नैसर्गिक पर्यावरण आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रासायनिक…

4 months ago

उसाच्या एफआरपीचा प्रश्न : गोड साखरेमागची कडू वस्तुस्थिती

उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत…

4 months ago

2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता 365 रुपये प्रति क्विंटल या वाजवी आणि किफायतशीर दराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

नवी दिल्‍ली - ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस…

4 months ago

‘हुतात्मा पॅटर्न’चे तुम्ही मालक आहात का..?

नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कुटुंबामध्ये ही पिलावळ कशी जन्माला आली आणि त्यांनी इतर अनेक सहकारी संस्थांमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि…

5 months ago

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

शेतकऱ्याचं वास्तव जगणं मांडणारी कलाकृती - झालं बाटुकाचं जिणंजगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटासाठी झगडतोय—ही केवळ परिस्थिती नाही, तर…

5 months ago

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर…

6 months ago

शेती क्षेत्रातील ‘वैचारिक नांगरट’ केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता त्यातून धोरणात्मक बदल घडणे गरजेचे

शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती…

7 months ago