Farmer leader Vijay Jawandhia speaks openly about the crisis in Indian agriculture, MSP policy, market system and the challenges faced by farmers in this insightful discussion.
शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…
देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर ज्येष्ठ शेतकरी नेते Vijay Jawandhia यांनी सखोल भाष्य केले. शेतकऱ्यांना न्याय्य दर, सरकारी धोरणातील त्रुटी आणि बाजारातील दलालांच्या साखळीमुळे होणारे नुकसान यासह शेतीच्या भवितव्यावर त्यांनी स्पष्ट आणि परखड मत मांडले. या खुल्या चर्चेत शेती धोरणातील वास्तव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर विचार मांडला गेला आहे. आशिल वेले यांनी घेतलेली ही मुलाखत…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…