कल्पना निमे । प्रवृत्ती शमे ।आंग मन विरमे । सावियाचि ।। २१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ - कल्पना…
प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।आघवें अभ्यासूं सरे । बैसतखेवो ।। १९१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।चित्तेंसीं व्योम । गमिये करिती ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ - उजव्या…
समाधी अवस्था म्हणजे काय ?योगाभ्यासाची अंतिम अवस्थाभाव म्हणजे निर्बीज वा निर्विकल्प समाधि होय. तिचे प्राप्तव्य गुरूकृपेने शिष्याला सहज झालेले असते.…
मनात विपर्यय आला की, प्रमाणाची आवश्यकता वाटत नाही. तिथे तर्क चालत नाही. गैरसमज पक्का होऊन बसतो. मनात तर्काचे कितीही विचार…
ऋतम्भरा तत्र प्रज्ञा समाधिपाद सूत्र-४८ अध्यात्म - प्रसादाचा लाभ झाल्यानंतर जी प्रज्ञा (समाधीपासून लाभलेली बुद्धी) उत्पन्न होते, तिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. या…
स्मृती शुद्ध होणे म्हणजे काय ? समाधिपाद सूत्र-४२ तत्र शब्दार्थज्ञानविकल्पै:संकीर्णा सवितर्का समापत्ति: या समापत्तींमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञानाच्या विकल्पाने मिश्रित असते,…
म्हणून साधकांनी सतत या शत्रूंवर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजेच असल्यास (प्रयत्न) आणि वैराग्य (विरक्ती) यांच्या सहाय्याने त्यांना थोपवले पाहिजे. डॉ…
तीव्रसंवेगानामासन्न:.. ज्यांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उत्पन्न होते, त्यांनी सातत्याने अभ्यास केला तर, लवकरात लवकर समाधीचा लाभ होतो.व्यावहारिक दृष्ट्या विचार करत…