आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता? संत ज्ञानेश्वर माऊली या प्रश्नाचे…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ।। ११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ।।…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ।। ५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ।। ९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…