तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।मग प्रमेयाचिया गांवा । लेसा जाइजे ।। २०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे ।जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ।। १७६ ।। ज्ञानेश्वरी…
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।तेथ द्वेषेंसी मांडिली वराडिक ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…
पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७…
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वतें दुभे ।मग सकळ शास्त्रें स्वयंभे । निघती मुखें ।। ४५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।। ४२६ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…
कां जें यया मनाचें एक निकें । जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके ।म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।।…
परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरे ।तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ।। ४१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…