Vegetable peel vitamin drink
काही भाजीच्या साली काढूनच टाकाव्या लागतात उदा. बीट. सालीमध्ये तर सर्वात जास्त व्हिटॅमिन्स असतात. साली खाता ही येत नाहीत आणि फेकताना ही हळहळ वाटते. यावर एक चांगला उपाय आहे.
बीट अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचा. त्याची साल काढून घेतल्यानंतर त्या साली अंदाजे दोन तीन कप पाण्यामध्ये टाकून उकळायच्या. बीटचा लालसर रंग चांगला सालीमध्ये उतरला की गॅस बंद करून ठेवायचा. ते पाणी गाळून घ्यायचे.
या पाण्यात साली मधले सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स आलेले आहेत. हे पाणी तुम्ही भाज्या शिजताना आमटीमध्ये सूप मध्ये वापरू शकता. याचे चांगले सरबतही बनते. लहान मुलांनावृद्धांना हे पाणी जरूर प्यायला द्या, ताकद मिळते.
डॉ. वर्षा जोशी
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ, कोल्हापुर
9623895866
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…