काय चाललयं अवतीभवती

कै . योगिता माळी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूरयेथील अनुबंध प्रतिष्ठानच्यावतीने कै. योगिता माळी यांचे स्मृतिपित्यर्थ उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. तरी साहित्यप्रेमी व प्रकाशकांना काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन विलास माळी यांनी केले आहे.

योगिता या कवी विलास माळी यांच्या पत्नी होत्या. त्याच्या काव्यप्रेमापोटी महाराष्ट्रील कवींच्या काव्यसंग्रहास त्यांच्या स्मृतिदिनी २५ जुलै रोजी दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधित प्रकाशित काव्यसंग्रहाच्या दोन प्रति कवी, प्रकाशकांनी पाठवाव्यात. सोबत कवीचा अल्पपरिचय, छायाचित्र १५ जुलैपर्यंत पाठवावे.

उत्कृष्ठ काव्यसंग्रहास प्रथम पुरस्कार ५००० रुपये, व्दितीय ३००० रुपये, तर तृतीय २००० रुपये रोख रक्कम, आकर्षक मानचिन्ह शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक दिले जाणार आहे.

काव्यसंग्रह पाठविण्याचा पत्ता : श्री विलास माळी, ‘अनुबंध ‘ निवास पाटील कॉलनी . (यमगेकर कॉलनी शेजारी ) संकेश्वर रोड, मु . पो . ता . गडहिंग्लज, जि कोल्हापूर . पिन कोड : 416502
अधिक माहितीसाठी संपर्क – 9422033840

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: 2024 poetry books२०२४ काव्यसंग्रहAnubandh FoundationAnubandh TrustGadhinglaj Kolhapurliterary awardsMaharashtra poetsMaharashtra writersMarathi CultureMarathi LiteratureMarathi poet awardMarathi poetryMarathi Sahityapoetry award 2025poetry celebrationPoetry Competitionpoetry contestpoetry in memorypoetry prize Indiapoetry publicationpoetry recognitionPoetry SubmissionState Level Poetry PrizeVilas MaliYogita Mali memorialYogita Mali Poetry Awardअनुबंध प्रतिष्ठानआकर्षक मानचिन्हकविता सन्मानकवी पुरस्कारकाव्य पुरस्कार २०२५काव्य स्पर्धाकाव्यग्रंथकाव्यप्रेमकोल्हापूरगडहिंग्लजप्रकाशकमराठी कवितामराठी कवीमराठी काव्यप्रतिभामराठी काव्यसंग्रहमराठी साहित्यमहाराष्ट्र काव्यजगतयोगिता माळी काव्यपुरस्कारराज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कारराज्यस्तरीय स्पर्धाविलास माळीशाल श्रीफळ प्रमाणपत्रसाहित्य पुरस्कारस्मृतिपित्यर्थ पुरस्कार

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

12 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

17 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

2 days ago