भारतातील सुमारे एक अब्जाहून अधिक लोक निरोगी आहार घेऊ शकत नाहीत हे अहवालाचे निरीक्षण केवळ ८१.३ कोटी लोकांना अन्न सहाय्याची आवश्यकता आहे या सरकारच्या दाव्याशी...
ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी होईल असा अंदाज आहे. हवामान अंदाज जाणून घ्या निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून… मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व...
कोल्हापूर – जनवादी सांस्कृतिक चळवळीच्यावतीने दुसरे साहित्य संस्कृती संमेलन २० व २१ जानेवारी २०२४ ला येथील शाहू स्मारक भवनमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन...
अगदी इंदोरजवळील शिरपूर तलावाला खास पक्षी निरीक्षण करताना, माणसाप्रमाणे डोळे मिचकवणारा रानपिंगळा पहायला मिळाला. यावेळीही आई-बाबा पिलांना प्रशिक्षित करताना दिसत होते. प्रशांत सातपुतेजिल्हा माहिती अधिकारी,रत्नागिरी...
खांडेकरांनी साहित्यातून समाजाला मूल्यविचार दिला – गोविंद काजरेकर कोल्हापूरः खांडेकरांनी आपल्या साहित्यातून समाजाला मूल्यविचार दिला, असे प्रतिपादन गोविंद काजरेकर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी...
दुःखाने अस्वस्थ झालेली व्यक्ती देवधर्माकडे वळते तसेच योग्य सल्ला देणाऱ्या सद्गुरुंच्या शोधात असते. मन इतरत्र गुंतवून दुःखाला सामोरे जाण्याचा या प्रयत्न असतो. सकारात्मक विचार ठेवून...
शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची सवय असली पाहिजे. यामध्ये चरित्र, आत्मचरित, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचली गेली पाहिजेत. स्पर्धा परीक्षेमध्ये व एकूणच विकासासाठी प्रत्येकाने वर्तमानपत्र वाचले पाहिजे....
राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे....
भारत हा एक स्वतंत्र लोकशाही देश आहे आणि या देशात जन्माला येणारा प्रत्येक नागरिक स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला येतो. या देशातल्या प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आपल्या...
कृषी सल्ला – कांदा पीक संरक्षण रब्बी हंगामातील कांदाच्या पिकामध्ये कीड-रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना…यावर कादा-लसूण संशोधन केंद्रातर्फे देण्यात आलेला पीक सल्ला…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406