गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक…
आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी,…
प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशितकणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नप्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय…
राजा दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने भुलेश्वर टेकडीवर तळ ठोकला. पुर्वी या टेकडीला भेलणचा डोंगर म्हणूनही संबोधले जायचे. बळीराज्याच्या काळात…
शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचे आवाहन सरकारने १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी, ट्रॅक्टर…
ऐसें हितासि जें जें निके । तें सदाचि या इंद्रियां दुखे ।एऱ्हवी सोपें योगासारिखें । कांहीं आहे ।। ३६३ ।।…
चुंबकसूचीचा इतिहासही रंजक आहे. या चुंबकसूचीचा वापर सुरुवातीला भविष्य सांगण्यासाठी करण्यात येत असे. नैसर्गिक चुंबकाला माशाचा आकार दिल्यानंतर जाड भाग…
आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी…
विशेष आर्थिक लेख गेल्या दशकात डिजिटल अर्थव्यवस्थेने आपण अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. मात्र त्याचवेळी या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या…
“मुंबईचं लंडन होणं – हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आहे, पण ते प्रत्यक्षात आणायचं असेल, तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी,…