📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 26, 2026
Home Page 126
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वेळीच करा सोयाबीनवरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन….!

गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – दिंडा

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि
काय चाललयं अवतीभवती

दुर्लक्षित लेखक कवींना मंच उपलब्ध करण्याचा अजय कांडर यांचा प्रयत्न

प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशितकणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नप्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांची माहिती कणकवली –
मुक्त संवाद

भुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार

राजा दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने भुलेश्वर टेकडीवर तळ ठोकला. पुर्वी या टेकडीला भेलणचा डोंगर म्हणूनही संबोधले जायचे. बळीराज्याच्या काळात या टेकडीवर शिवभक्त खंडोबाने लिंगाची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट

शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचे आवाहन सरकारने १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी, ट्रॅक्टर मालक व शेतकरी संघटनांनी या
विश्वाचे आर्त

योगासारखें सोपें काही आहे काय ?

ऐसें हितासि जें जें निके । तें सदाचि या इंद्रियां दुखे ।एऱ्हवी सोपें योगासारिखें । कांहीं आहे ।। ३६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ
संशोधन आणि तंत्रज्ञान

दिशादर्शक अर्थात चुंबकसूची !

चुंबकसूचीचा इतिहासही रंजक आहे. या चुंबकसूचीचा वापर सुरुवातीला भविष्य सांगण्यासाठी करण्यात येत असे. नैसर्गिक चुंबकाला माशाचा आकार दिल्यानंतर जाड भाग दक्षिण दिशा दर्शवत असे. दक्षिणेला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आता झाली शेतकऱ्यांची आठवण..!

आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा
विशेष संपादकीय

डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख गेल्या दशकात डिजिटल अर्थव्यवस्थेने आपण अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. मात्र त्याचवेळी या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर बोकाळल्याने सर्वसामान्यांमध्ये त्याची धास्ती,
विशेष संपादकीय

मुंबईचं लंडन होणं – स्वप्न की शक्यता ?

“मुंबईचं लंडन होणं – हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आहे, पण ते प्रत्यक्षात आणायचं असेल, तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी, सौजन्य आणि संवेदनशीलतेने योगदान दिलं
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!