अनुदानित महाविद्यालयांना खासगी विद्यापीठ बनविणे व्यवहार्य ?

2 months ago

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांत रूपांतर करण्याचा विचार पुढे येत असला, तरी या प्रक्रियेची…

मूग-उडीद उत्पादनात हेक्टरी १५ क्विंटल वाढ शक्य

2 months ago

मूग आणि उडीद पिकांचे हेक्टरी उत्पादन १५ क्विंटलपर्यंत वाढवण्यासाठी सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, वेळेवर सिंचन…

ज्ञानयज्ञाची भक्ती : अंतर्मन उजळवणारा आध्यात्मिक प्रवास

2 months ago

आजच्या काळात भक्ती म्हणजे केवळ पूजा, आरती, व्रत-वैकल्ये किंवा धार्मिक प्रदर्शन इतक्यापुरती मर्यादित राहिल्याचे दिसते. मात्र संत ज्ञानेश्वरांनी भक्तीला अंतर्मनातील…

वेतोबाच्या आरवलीवर खाणींचे सावट; पर्यावरणप्रेमी आक्रमक

2 months ago

आरवली, आसोलीसह आठ गावांच्या ड्रोन सर्वेक्षणाला परवानगीया गावांवर पुन्हा एकदा खाणींचे काळेकुट्ट ढगशासनाचे प्राधान्य पर्यटन की विनाशक खाणी ? सतीश…

‘आधारवड’ गौरवग्रंथातून उलगडला संस्कारांचा सुवर्णप्रवास

2 months ago

पुणे ः “आई वडिलांचे अभीष्टचिंतन करताना गौरवग्रंथ रूपातून त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याचा एक नवा आदर्श या भावंडांनी घालून दिला,” असे…

राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

2 months ago

सोलापूर - वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या दर्जेदार मराठी…

UPSC वनसेवा परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

2 months ago

मुंबई : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतीय वनसेवा (IFS) परीक्षेच्या निकालात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश…

भारतीय संविधानाची जुळणी कशी झाली ?

2 months ago

जेव्हा राज्यघटनेचा मसुदा चर्चेसाठी अनेकांना उपलब्ध होता त्या वेळेसच जून 1948 मध्ये त्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर हरीलाल…

इंडिया आघाडीत समन्वयाचा अभाव

2 months ago

स्टेटलाइन – पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील सत्तांतरानंतर इंडिया आघाडीतील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला आहे. भाजपाविरोधी लढाईसाठी एकत्र आलेल्या काँग्रेस…

उसाच्या एफआरपीचा प्रश्न : गोड साखरेमागची कडू वस्तुस्थिती

2 months ago

उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत…