April 20, 2026
Home Page 18
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी कर्जरोखे काढण्याची गरज

शेतकऱ्यांसाठी तारक होऊ शकणारा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे पण आवश्यक आहे. त्यासाठी प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी व बांघकामासंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विदर्भातील लोकप्रतिनिधी व तज्ज्ञ सदस्यांची
विश्वाचे आर्त

या एका ओवीत दडलाय संपूर्ण अध्यात्ममार्गाचा सार

याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ।। २५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – अर्जुना, म्हणून तू योगसंपन्न
संशोधन आणि तंत्रज्ञान

या एका निर्णयाने बदलले मानवजातीचे भविष्य !

विचारांचा, ज्ञानाचा सन्मान ! हिमयुगातील कडाक्याच्या थंडीत गुहेसमोर पेटलेल्या अग्नीशेजारी एक तरुण विचारात गुंग बसला होता. इतरांसाठी तो ‘वाया गेलेला’ होता; पण त्याच विचारांनी मानवजातीचा
काय चाललयं अवतीभवती

लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

ईश्वरपूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या येथील ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय २०२५ पुरस्कारांची घोषणा केली आहे. कादंबरी विभागात
काय चाललयं अवतीभवती

मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेमध्ये – घाडी

मुंबईत बदलते जगला व्यंकटेश माडगुळकर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मुंबई – मराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. ती आपल्याला फुकटात मिळालेली नाही. तिच्यात खूप
सत्ता संघर्ष

कोकणपुत्राकडे मुंबईच्या खजिन्याच्या चाव्या

मुंबई कॉलिंग प्रभाकर शिंदे मुलुंड पूर्वमधील वॉर्ड क्रमांक १०६ मधून निवडून आले. ते फारच कमी मताधिक्याने निवडून आले म्हणून काहींनी नाके मुरडली. पण मुंबईत पाचव्यांदा
काय चाललयं अवतीभवती

भाषा उच्चशिक्षितांनी संपवली आणि अडाण्यांनी जपली

माझं जगणं माझी भाषा ‘ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन कणकवली – समाज ज्यांना अडाणी समजतो त्याच वर्गाने जगातील कोणतीही बोलीभाषा जपली आहे. तर
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

मनातील भावना व्यक्त करण्याचा समृद्ध राजमार्ग म्हणजे मराठी भाषा

चिकोडे ग्रंथालयातील परिसंवादात विचारमंथन कोल्हापूर – कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत ‘वार्तांच्या कथा व कथांची पुस्तके’ या विषयावर मुक्त
मुक्त संवाद

कोल्हापूरच्या मुदपाकखान्यातला खजिना

खाद्यकोशाच्या निमित्ताने मी भारतातील जवळपास सर्वच भागांना भेटी दिल्या. त्या त्या भागातील विविध पदार्थ, त्यांची तयार करण्याची पद्धत शिकून घेण्याचा नंतर मला छंदच जडला. त्यावर
फोटो फिचर स्पर्धा परीक्षा, शिक्षण

दृष्टिदिव्यांगांनी स्पर्श, गंध, चवीतून ‘अनुभवले’ वनस्पतीजगत

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘सुगम्यविज्ञान’ उपक्रम कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘बीजारोपण ते उत्पादन’ या विषयावर विशेष ‘सुगम्यविज्ञान’ हा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!