📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 16, 2026
Home Page 18
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अनुदानित महाविद्यालयांना खासगी विद्यापीठ बनविणे व्यवहार्य ?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांत रूपांतर करण्याचा विचार पुढे येत असला, तरी या प्रक्रियेची शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मूग-उडीद उत्पादनात हेक्टरी १५ क्विंटल वाढ शक्य

मूग आणि उडीद पिकांचे हेक्टरी उत्पादन १५ क्विंटलपर्यंत वाढवण्यासाठी सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, वेळेवर सिंचन आणि प्रभावी कीड-तण नियंत्रण अत्यंत
विश्वाचे आर्त

ज्ञानयज्ञाची भक्ती : अंतर्मन उजळवणारा आध्यात्मिक प्रवास

आजच्या काळात भक्ती म्हणजे केवळ पूजा, आरती, व्रत-वैकल्ये किंवा धार्मिक प्रदर्शन इतक्यापुरती मर्यादित राहिल्याचे दिसते. मात्र संत ज्ञानेश्वरांनी भक्तीला अंतर्मनातील जागृती, विवेक आणि आत्मपरिवर्तनाची दिशा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वेतोबाच्या आरवलीवर खाणींचे सावट; पर्यावरणप्रेमी आक्रमक

आरवली, आसोलीसह आठ गावांच्या ड्रोन सर्वेक्षणाला परवानगीया गावांवर पुन्हा एकदा खाणींचे काळेकुट्ट ढगशासनाचे प्राधान्य पर्यटन की विनाशक खाणी ? सतीश लळीत यांचा सवाल सिंधुदुर्गनगरी :
काय चाललयं अवतीभवती

‘आधारवड’ गौरवग्रंथातून उलगडला संस्कारांचा सुवर्णप्रवास

पुणे ः “आई वडिलांचे अभीष्टचिंतन करताना गौरवग्रंथ रूपातून त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याचा एक नवा आदर्श या भावंडांनी घालून दिला,” असे प्रशंसोद्गार जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर – वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या दर्जेदार मराठी साहित्यकृतींना दिला जाणारा राज्यस्तरीय ‘गावगाडा
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

UPSC वनसेवा परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

मुंबई : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतीय वनसेवा (IFS) परीक्षेच्या निकालात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय लोकसेवा
मुक्त संवाद

भारतीय संविधानाची जुळणी कशी झाली ?

जेव्हा राज्यघटनेचा मसुदा चर्चेसाठी अनेकांना उपलब्ध होता त्या वेळेसच जून 1948 मध्ये त्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर हरीलाल कनिया यांनी त्यांच्या गुवाहाटी येथे
सत्ता संघर्ष

इंडिया आघाडीत समन्वयाचा अभाव

स्टेटलाइन – पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील सत्तांतरानंतर इंडिया आघाडीतील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला आहे. भाजपाविरोधी लढाईसाठी एकत्र आलेल्या काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये विश्वास, समन्वय
विशेष संपादकीय

उसाच्या एफआरपीचा प्रश्न : गोड साखरेमागची कडू वस्तुस्थिती

उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही वाढ अत्यंत अपुरी असल्याची
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!