पर्यटन

आंबोलीचा निसर्ग ड्रोनच्या नजरेतून…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 2260 फुट उंचीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील रस्ते येथून जातात. जैवविविधतेने नटलेले हे ठिकाण पश्चिम घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या पर्वत रांगात मोडते.आंबोली गावातून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर महादेव गड किल्ला आहे. तेथून डोंगर दऱ्यांचे सौदर्य पाहण्यासारखे आहे. येथे दरवर्षी सरासरी 700 सेंटीमीटर पाऊस पडतो. धुके, पाऊस आणि थंड हवामानामुळे या परिसरात घनदाट जंगल पाहायला मिळते. आंबोली बस स्थानकापासून ११ किलोमीटरवर कावळेसाद पाॅईंट आहे. येथून दरी आणि पावसाळ्यात वाहणारे धबधबे पाहण्यासारखे आहेत. जवळपास सात धबधबे येथे आहेत. आंबोली गावापासून १८ किलोमीटरवरील बाबा धबधबा पाहण्यासारखा आहे. अशा या ठिकाणाचे ड्रोनच्या नजरेतून दर्शन डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

11 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

23 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago