‘ थंडीची लाट ओसरली!’ ‘ तरीही माफक थंडी जाणवणारच!’
पावसाची शक्यता मात्र नाही!’

माणिकराव खुळे

येत्या पाच दिवसामधील (१९ ते २४ डिसेंबर) माफक थंडी व तापमाने

                     आज पासून पुढील पाच म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबर पर्यन्त महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरून माफक थंडीची शक्यता जाणवते. भागपरत्वे तापमाने अशी राहतील –
            
मुंबईसह कोकण – किमान १५ ते २० तर कमाल ३१ ते ३४ डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र – किमान तापमान हे ७ ते १४ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे ९ ते ११ तर कमाल तापमान २९ ते ३० डिग्री से. ग्रेड
विदर्भ – किमान तापमान हे ९ ते १३ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड                  
                                  
त्यानंतरच्या पुढील पाच (२५ ते २९ डिसेंबर) तापमानात अजुन वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल. त्या दिवसातील तापमाने –
मुंबईसह कोकण – किमान १७ ते २० तर कमाल ३२ ते ३४ डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ९ ते १५ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे १० ते १२ तर कमाल तापमान ३० ते ३२ डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ११ ते १५ तर कमाल तापमान ३० ते ३३ डिग्री से. ग्रे
त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी  जाणवणार नाही, असे वाटते.               
                  
पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबर पासून थंडीत वाढ होण्याची शक्यता असुन तापमाने अशी असतील –
मुंबईसह कोकण – किमान १२ ते १७ तर कमाल २६ ते ३० डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ५ ते १२ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे ८ ते ११ तर कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ८ ते १२ तर कमाल तापमान २७ ते ३० डिग्री से. ग्रे

वर्षाअखेरीस म्हणजे रविवार दि. २९ डिसेंबर पासून  हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या! येत्या नजीकच्या काळात  कोणत्याही वातावरणीय घडामोडीतून महाराष्ट्रात  पावसाची शक्यता जाणवत नाही.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

4 hours ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

6 hours ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

16 hours ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

17 hours ago

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

1 day ago