Santosh Kale Poem on Wari
विठ्ठला तुझ्या वारीत
छान भजन गाता आलं
माणसांच्या समुद्राचा
एक थेंब होताआलं
किती अंतर चाललो
पायांना कळलं नाही
भिजलो चिखला पावसात
मन मात्र मळलं नाही
माऊली माऊली म्हणत
पावलं गिरकी घ्यायची
भूक सुद्धा कधीकधी
रजेवर निघून जायची
पडेल त्या जागी मुक्काम
कमीपणा वाटला नाही
तुझ्यासारखा देव
जगात भेटला नाही
फेर धरून नाचलो
सुरत सूर जुळाले
सुख काय असतं
हे दिंडीत कळाले
संतोष काळे,
मोबाईल – 9970330639
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…