हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा कोण? संत ज्ञानेश्वरांचे उत्तर स्पष्ट…
आजच्या काळात भक्ती म्हणजे केवळ पूजा, आरती, व्रत-वैकल्ये किंवा धार्मिक प्रदर्शन इतक्यापुरती मर्यादित राहिल्याचे दिसते. मात्र संत ज्ञानेश्वरांनी भक्तीला अंतर्मनातील…
आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन…
जगातील प्रत्येक घडामोडीमागे आपणच कर्ते आहोत, असा मनुष्याचा सहज समज असतो; पण ज्ञानेश्वरीतील एका ओवीतून संत ज्ञानेश्वर हे समज पूर्णपणे…
ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…
या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…
तें माझें परम । साचोकारें निजधाम ।हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।। २०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ।। ११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।। ३२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…