Story of Sardar Vallabhbhai Patel by Lata Padekar
बालवयातच तापलेल्या सळईने स्वतःच स्वतःचे गळू पोळवलेला हा वल्लभ असा धीट आणि धाडसी होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे नेतृत्त्वगुण त्यांच्यात होते. ते सर्वधर्मसमभावाचा अंगीकार करणारे होते. शेतकऱ्यांचे वाली होते. तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यानंतर उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि माहितीप्रसारणमंत्री या पदांवरून शेकडो संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताचे ऐक्य जपणारे द्रष्टे नेते होते. त्यांच्या समरणार्थ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वोच्च पुतळा ही त्यांच्या उत्तुंग कार्याची साक्ष आपणा सर्वांना देत राहील. त्यांच्या संदर्भात जाणून घ्या डॉ. लता पाडेकर यांच्याकडून…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…