भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल. शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टीतून अंकुरलेली प्रेरणा,…
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजमन घडवणारी,संस्कृती जपणारी आणि विचारांना दिशा देणारी सर्जनशील शक्ती आहे. मराठी भाषेची अभिजात परंपरा,…
कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा…
ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
आजच्या शब्दांच्या गदारोळात, प्रवचनांच्या चमकदार दुनियेत आणि प्रभावी वक्तृत्वाच्या मोहात आपण खऱ्या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर तर जात नाही ना? केवळ…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं…
ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित…