स्टेटलाइन दिल्ली आणि बिहारमधील विद्यार्थी आंदोलनांदरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईवरून देशाचे राजकारण तापले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारला…
नीट पेपरफुटीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू झालेल्या…
भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ या…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या पहिल्याच पावसातील त्रुटींवरून सुरू झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न'…
दरवर्षी हजारो कोटी रुपये विकासकामांवर खर्च होतात. नवे पूल, महामार्ग, मेट्रो, उड्डाणपूल आणि कोस्टल रोडची उद्घाटने होतात; पण दोन-तीन दिवसांच्या…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची सर्वोच्च संधी. मात्र यंदाच्या…
लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे - चंद्रकांतदादा पाटील पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात…
स्टेटलाइन – बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले Nitish Kumar आता राष्ट्रीय राजकारणाकडे वळले आहेत, तर त्यांच्या जागी…
स्टेटलाइन – मनसे, गर्दी आहे पण संख्याबळ नाही… वीस वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजूनही “गर्दी आहे पण…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…