गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ बाह्य गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या अंतर्याम्यातील विवेकगुरूचा आवाज ऐकण्याचाही दिवस आहे. जीवन, कर्तव्य, क्षमा,…
ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
वेग, स्पर्धा आणि सरळ मार्गांच्या धावपळीत आपण अनेकदा जीवनातील वळणांकडे दुर्लक्ष करतो. पण हीच वळणं आपल्याला थांबायला शिकवतात, विचार करायला…
आजच्या शब्दांच्या गदारोळात, प्रवचनांच्या चमकदार दुनियेत आणि प्रभावी वक्तृत्वाच्या मोहात आपण खऱ्या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर तर जात नाही ना? केवळ…
सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
ऐसे शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।वाराही जेथ न शिरे । विचाराचा ।। ३१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…