आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ।। ४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहों ।येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें…
हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप ।जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ।। ४६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली ।देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदे ।। ३२४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
जें विश्वाचे मूळ । जें योगदुमाचें फळ ।जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ।। ३२२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। १८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ।। १२४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।। ९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास…