मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी दीपस्तंभ असतो. शहाजीराजांच्या कारकीर्दीतील सांस्कृतिक…
लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन पुणे - ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या…
भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
एआयचा आरसा आणि माणसाचा चेहराकृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचे काम सोपे करण्यासाठी आली; पण तिच्याच सावलीत फसवणूक, मानसिक नियंत्रण आणि डिजिटल गुंतवणुकीचे…
मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी…
एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात करिअरच्या नव्या संधी उभ्या राहत आहेत; तर दुसऱ्या बाजूला…
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात माणूस अधिक सक्षम होत आहे की अधिक संवेदनाहीन, हा मूलभूत प्रश्न आज जगासमोर उभा आहे. कृत्रिम…
मध्यमवर्गीय आयुष्याच्या साध्या वाटेवर चालताना अचानक उभा राहिलेला कॅन्सरसारखा भीषण अडथळा… क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. पण प्रेम, धैर्य आणि जिद्दीच्या…
प्रेम, समष्टी आणि व्यक्तीस्वातंत्र्याची छाटणी….आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात व्यक्तीस्वातंत्र्य आणि समूहासाठीची बांधिलकी यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येतो आहे. स्वतःचे…