भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे.…
आषाढी वारी ही केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अखंड प्रवाह आहे. शेकडो…
लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
सोलापूर - वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या दर्जेदार मराठी…
२७ फेब्रुवारी – कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. आपण हा दिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा करतो. भाषेचा उत्सव म्हणजे नेमकं काय?…
कोल्हापूर ः 'गावगाडा' (त्रिं. ना. आत्रे), 'आमचा गाव बदलापूर' (ना. गो. चाफेकर), 'गावगाडा... शतकानंतर' (अनिल पाटील-सुर्डीकर), 'कोसळता गावगाडा' (उल्का महाजन)…
सोलापूर - जिल्ह्यातील वडशिवणे, ( ता - करमाळा ) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या…
पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची.…
सांगली : साहित्यिक सचिन वसंत पाटील यांनी संपादीत केलेल्या 'मायबोली रंग कथांचे' या कथासंग्रहास कराड येथील शब्दशिल्प साहित्य संस्थेच्या वतीने…
यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास,…