जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।तैसा माझेनि रुपें रूपसु । पुरुष तो गा ।। ३९७ ।।…
पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।मग तोही निगे अंतरे । गगना मिळे ।। ३०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।तेजातें पवनु हरवी । हृदयामाजी ।। २९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत - डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित 'तत्त्वार्थ रामायण' या…
नाडीतें सोडवी । गात्रांतें बिघडवी ।साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ।। २१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल ।काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ।। १४१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।परमात्मा परौता । दुरी नाहीं ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ - अशा त्या…
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास…
ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…
मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध…